पालकांना त्यांच्या लहानमुलांची काळजी वाटतेय. “मोठी माणसं मास्क लावतात, स्कार्फ बांधून फिरतात पण लहान मुलांना त्याचं कम्पल्शन करता येत नाही. खेळताना, शाळेत जाताना, सगळीकडे त्यांच्या शरीरात विषारी हवा जातेय याची भयंकर भिती वाटते” असं भावना राजेश म्हणतात.